१०० दिवस कार्यक्रम अहवाल
अ. क्र. | मुद्दा | कार्यवाही पूर्ण/अपूर्ण |
पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय/फोटो/इ. अभिलेख किंवा त्याची लिंक |
अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा |
---|---|---|---|---|
1 | २५,००,००० नवीन लाभार्थ्यांचे समावेशन | पूर्ण | एकूण २३,२३,७९२ नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला | |
2 | नागरिकांना स्मार्ट-शिधापत्रिका वितरित करणे | अपूर्ण |
Request for Proposal तयार करण्यात आले असून उच्चाधिकार समितीकडे मान्यतेकरिता सादर करण्यात आली आहे. |
|
3 | रास्तभाव दुकानांमध्ये ई-वजनकाटे बसविणे | अपूर्ण |
Request for Proposal तयार करण्यात आले असून उच्चाधिकार समितीकडे मान्यतेकरिता सादर करण्यात आली आहे. |
|
4 | रूट ऑप्टिमायझेशन | पूर्ण |
केंद्र शासनाकडून प्राप्त रूट ऑप्टिमायझेशन नुसार माहे मार्च, २०२५ पासून राज्यात १००% रूट ऑप्टिमायझेशन ची अंमलबजावणी सुरु आहे. |
|
5 |
GATC (Government Approved Testing Centre) द्वारे वजन व मापे यांच्या पडताळणी व मुद्रांकनाची सेवा उपलब्ध करणे |
अपूर्ण |
केंद्र शासनाच्या मान्यतेने नियम सुधारित करणे आवश्यक असल्याने, सदर प्रस्ताव केंद्र शासनाकडून नुकताच प्राप्त झाला असून, विधी व न्याय विभागाकडे अंतिम तपासणीसाठी सादर करण्यात आला आहे. |
|
6 | साठवणूक क्षमता निर्मिती | अपूर्ण | १३९ नवीन गोदाम बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. |